मुंबईहुन...



हजारो वर्ष कत्तला झाल्या आमच्याच फक्त
छाटली शिर आमचीच,धो धो वाहिलं रक्त
काफिरांना मारुन म्हणे त्यांना मिळतो स्वर्ग?
'अशा छोटया घटना घडतातच' हा कसला तर्क?
जिहादींनी घुसुन यावं आणि गोळ्या घालुन जावं
'रोजचच आहे' या भावात आम्ही पुन्हा सुरु व्हावं
कोरडे पडले अश्रु,गोठल्या का आमच्या भावना?
दुसरा गाल पुढे केल्या शिवाय का आम्हाला राहवेना?
दगड मारला की कुञ ही गुरगुरतं
मनातला राग ते ही व्यक्त करतं
आप्तांच्या श्राधात बंधु प्रेमाचे गोडवे अजुनही आम्ही गातोच का?
नुसत्या घोषणा,मेणबत्या पेटवुन्,दहशतीचा प्रश्न सुटतो का?
सोम्या जागी गोम्या मंञी झाला तर दहशदवाद मिटेल का?
नुसती श्रधांजली,नैतिक जवाबदारी घेवुन हा प्रश्न सुटेल का?
ईजिनियर लादेन अशिक्षीत असतो का?
विमान उडवणारा मुजाहिद सुशिक्षीत नसतो का?
ते धर्मांध असले तरी 'काफीरच मरत असतो' हे का?
मग सांगा दहशदवादाला धर्म नसतो का?
अटकेपार झेंडा लावणारं रक्त आमचं मुळीच नाही षंढ
पण ज्यांच्यावर विश्वास केला ते सरकार नेहमि प्रमाणे थंड
शिवरायाचे पुञ आम्ही पुन्हा करु रे बंड
आत्मरक्षण,अस्मितेच्या अध्यायाला पुन्हा जोडुया नवा खंड
---चैतन्य